नमस्कार मित्रानो farmar11 या ब्लोग पेज वरती तुमचे स्वागत आहेत .तर चला सुरु करूया आपल्याला खूप दिवसातची प्रतीक्षा होती .आता या निवडणुकीच्या काळामध्ये सरकार आपल्या या समस्याचे समाधान कारक उत्तर देईल का परतू या सरकारने कुत्ल्याही गोष्टीचा विलंब न करता सरकारने या काही जिल्हामध्ये पीक विमा वितरीत केला आहेत तर ते जिल्हे कोणते आहेत आपण जाणून घेणार आहेत .
![]() |
पिक विमा झाला वितरीत |
माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो आता राज्यातील चौथी जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 75 टक्के पिकण्याचा वितरण होणार आहे. आणि पहिल्या टप्प्यातील राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75 टक्के वी माचा वितरण होणार आहे. हे आपण जिल्हा ने पात्र शेतकरी संख्या वितरित निधी व याचबरोबर हेक्टरी रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किती होणार याचबरोबर कोण कोणत्या पिकासाठी 75 होणार त्या जिल्ह्यातील हे संपूर्ण आपल्या जिल्हा न्याय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि याची यादीत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत .
- सुरुवात करूया 2023 च्या उर्वरित टक्के फिटणार पहिल्या टप्प्यातील वितरण एक जवळपास लवकरच केला जाणार आहे जवळपास 25 मार्च २०१२४ पासून केला जाणार आहे याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहेत .
- अहमदनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील 80 हजार 445 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील 75 टक्के पिकण्याचा वितरण विमा कंपनीच्या माध्यमातून केला जाणार आहे मित्रांनो याच्यामध्ये दुसरा दिला आहे
- नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील 81590 शेतकऱ्यांना 75 टक्के पिक विमा पहिला टप्पा मध्ये वितरण होणार आहे आणि मित्रांनो सर्वप्रथम सांगतो पंचायत दोन टप्प्यांमध्ये वितरण आहे त्यामध्ये हे पहिल्या टप्प्याचा वितरण लवकरच केला जाणार आहे मित्रांच्या मध्ये
- नाशिक जिल्ह्यातील एक हजार पाचशे नव्वद शेतकऱ्यांना 75 टक्के विकण्याचा वितरण पहिल्या टप्प्यात होणार आहे
- याच्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 9625 शेतकऱ्यांना 75 टक्के विकण्याचा वितरण केला जाणार आहे.
- कोल्हापूर जिल्ह्यातील १००३८ शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील 75 टक्के पिकण्याचा वितरण केला जाणार आहे .
- याचबरोबर मित्रांनो गोंदिया जिल्ह्यातील तीन लाख 15 हजार 749 पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75 टक्के शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यातील वितरण केला जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो
- गोंदिया जिल्ह्यातील 916 शेतकऱ्यांना 75 टक्के पीक विम्याचा वितरण केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो
- सोलापूर जिल्ह्यातील एक लाख 43 हजार 591 शेतकऱ्यांना 75 टक्के पिकण्याचा वितरण हे पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो
- जळगाव जिल्ह्यातील 75 हजार 800 50 पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75 टक्के पिकण्याचा वितरण पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे याचबरोबर सातारा जिल्ह्यातील 432 पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75 टक्के पिकण्याचा वितरण केलं जाणार आहे.
- याचबरोबर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख 1258 पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75 टक्के पिकण्याचा वितरण केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे.
- अहमदनगर आणि पालघर जिल्ह्यातील फक्त 170 शेतकऱ्यांना 75 टक्के सूक्ष्म भेटणार आहे रायगड जिल्ह्यातील एकशे नऊ शेतकऱ्यांना ७५ टक्के विमा भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो महत्त्वाचा दिला आहे.
- वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील जवळपास 44 पेक्षा जास्त महसूल मंडळातील एक लाख 65 हजार 679 पात्र शेतकऱ्यांना ७५ टक्के पिकण्याचा वितरण केला जाणार आहे आणि हे पहिल्या टप्प्यातील पात्र शेतकरी आहेत .
- याचबरोबर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख 35 हजार 751 पात्र शेतकऱ्यांना 75 टक्के विकण्याचा वितरण केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा दिला आहे .
- नंदुरबार आणि नंदुरबार जिल्ह्यातील चार हजार 716 पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75 टक्के शिक्षणाचा वितरण पहिल्या टप्प्यामध्ये केला जाणार आहे.
- सांगली जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील तीन लाख 399 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील 75 टक्के विकण्याचा वितरण केला जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा दिला आहे.
- यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास पहिल्या टप्प्यातील 75 टक्के विकण्यासाठी तीन लाख 9466 आणि या शेतकऱ्यांना पीक विम्याचा वितरण लवकरच केला जाणार आहे.
- मित्रांनो पुढचा महत्वाचा दिला आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातीलअमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील पंचागडा टक्के पिकण्यासाठी एक लाख पंधरा हजार चारशे पंधराशे पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना लवकरच खरीप हंगाम २०२३ च्या ७५ टक्के विकण्याचा वितरण केला जाणार आहे.
- मित्रांनो पुढचा महत्वाचा गडचिरोली गडचिरोली जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्यातील 400099 शेतकऱ्यांना 75 टक्के पीक विम्याचे वितरण केल्या जाणार आहे 75 टक्के विकण्यासाठी पाच लाख 49 हजार सोळा शेतकऱ्यांना चार लाख तीस हजार 912 शेतकरी 75 टक्के शिक्षणासाठी पात्र करण्यात आलेले आहेत.
- आणि या शेतकऱ्यांना लवकरात ७५ टक्के विमा पहिल्या टप्प्यातील ही एवढे शेतकरी पात्रात या शेतकऱ्यांना पिक विमा भेटणार आहे
- .मित्रांनो परभणी जिल्ह्यातील चार लाख 90 हजार 486 पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75 टक्के पीक विम्याचा वितरण केला जाणार आहे.
- याचबरोबर मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील 17397 पात्र शेतकरी बांधवांना वितरण केला जाणार आहे.
- त्याचबरोबर मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील 13 हजार 87 पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75 टक्के पीक विम्याचा वितरण केलं जाणार आहे
- हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% आगरी म्हणून एक लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना पिकण्याचा वितरण झालं परंतु अद्यापही हिंगोली जिल्ह्यातील साडेतीन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 25 टक्के आगरी पेपर बाकी आहे त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वप्रथम 25% अग्रीमच्या पिकाचा वाटप होणार आहे आणि हे सुद्धा लवकरच वाटप केला जाणारा त्याची माहिती मित्रांनो कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.
- याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा अकोला आणि अकोला जिल्ह्यातील एक लाख 724 पात्र शेतकऱ्यांसाठी बांधवांच्या खात्यामध्ये 75 टक्के वितरण हे पहिल्या टप्प्यामध्ये केला जाणार आहे.
- धुळे जिल्ह्यातील 32 हजार 31 पात्र शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील 75 टक्के पिकण्याचा वितरण केला जाणार आहे.
- मित्रांनो पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील 2434 शेतकरी 75 टक्के पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर मित्रांनो ठाणे जिल्ह्यातील चार हजार तीनशे एक शेतकऱ्यांना 75 टक्के वितरण केला जाणार आहे.
- रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर 4001 461 शेतकऱ्यांना 75 टक्के वितरण केला जाणार आहे.
- त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७३ शेतकऱ्यांना 75 भेटणार आहे .
- नांदेड जिल्ह्याला 75 सॉरी म्हणून 311 कोटीचा वितरण झालं आहेत . आपणास पुढील माहितीलवकर च देण्यात येईल.
अधिक माहिती साठी येथ क्लिक करा
परंतु आजपर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना बाकी आहे. परंतु यापैकी पहिल्या टप्प्यातील 75 75 टक्के सूक्ष्म वितरणासाठी नांदेड जिल्हा 155 कोटी रुपये आणि चार लाख 58 हजार 39 शेतकऱ्यांना त्या पिकविण्याचा वितरण केला जाणार आहे. याचबरोबर मित्रांनो बीड जिल्ह्यातील आठ लाख 13 हजार 659 पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 75 टक्के पीक विम्याचा वितरण हे केला जाणार आहे. आणि मित्रांनो आता एकंदरीत जर सर्व संपूर्ण राज्यातील या सर्व जिल्ह्याचे आकडेवारी आपण यावेळच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे .
पहिल्या टप्प्यातील पंचायत राजकीय वाटपाची संपूर्ण दिल्याने शेतकरी संख्या आपण बघण्याचा प्रयत्न केला .परंतु मित्रांनो हा आता कोण्या पिकासाठी वाटप होणार आहे. हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पिक मध्ये सोयाबीन पिकाचा उर्वरित 75 टक्के होणार आहे.
कारण की मित्रांनो आपण जे काही म्हणतो शेतकऱ्यांचा राहिलेला सरकारकडे किंवा विमा कंपनीकडेही सर्व डाटा उपलब्ध झालेला आहे .
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही