कापसाचे भाव भडकले -व्यापारी संघ नाराज
![]() |
farmar11 |
नमस्कार मित्रानो सर्व प्रथम तुमचे या आमच्या farmar11 पेज वरती स्वागत आहेत .खूप दिवसापासून शेतकरी वर्ग या काळाची वाट बघत होता .शेवटी हा प्रतीशाचा आयुधी संपला आज आपण हेत बघणार आहोत. कि खरच कापसाचा काय भाव राहणार आहेत .अंतर राष्टीय मार्केट मध्ये या आपल्या कापसाला चागला दर मिळत असून पण इकडे या आपल्या कापसाला पाहिजे तो दर मिळत नाही तर याचे काय कारण असेल जणू घेऊया सावित्तर.
कापसाचे भाव काय राहिल
cottan मार्केट; सुरुवातीला आपण आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे फायदे वाढल्यानंतर देशातील वायदांमध्ये सुद्धा सुधारणा दिसून आली देशातील वायद्यांमध्ये कापसाचे भाव कालच्या तुलनेत आज खंडे मागे तब्बल पाचशे रुपयांनी वाढलेले दिसले बाजार समितीमध्ये मात्र होते. आणि दुसरीकडे बाजार समितीमध्ये असं का घडतंय मग बाजार समितीमध्ये किंवा कधीपासून वाढू शकते याचा दोन आठवड्यांपासून बऱ्यापैकी सुधारत आहे.
कापसाचे भाव वाढणार की कमी होणार?
कापूस वायद्याने आज 85 सेंट प्रतिमा टप्पा सुद्धा पार केला होता आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदांनी तब्बल तीन महिन्यानंतर पार केला होता. आज सायंकाळपर्यंत कापसाचे वायदे 85.456 हजार रुपये प्रत्येक अंडी असा होतो .आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मारत असलेली मागणी आणि दुसरीकडे येणारे गुंतवणूक या दोन्ही कारणांमुळे कायद्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात वायदे वाढल्यानंतर याचे पडसाद देशातील बाजारात ते फक्त देशातील वायदे बाजार 320 रुपयांनी वाढून 56 हजार दोनशे रुपये वरून 58 हजार रुपये प्रत्येक अंडीवर पोहोचले होते.
आता कालच्या तुलनेतही वाढ झाली आहे ती बऱ्यापैकी आणि आशा आहे काय असं सुद्धा अभ्यास सांगते 58 हजार रुपयांचा टप्पा पार केलाय हे कशाचा चित्र असल्याचे अभ्यासात सांगतात. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील वायदल बाजारांमध्ये चांगले सुधारणांमधील म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना जो भाव मिळतोय तो अजूनही दबावतच आहे. सांगण्याची गरज नाही आज सुद्धा कापसाचे भाव हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान होते आता काही बाजारातून ते प्रमाण कमी जास्तस्त सुद्धा आपल्याला सुधारणा दिसते .
कापसाचे भाव वाढणार की कमी होणार?कापसाचे भाव का कमी होत आहेत
दुसरीकडे मात्र कापसाचे वाईट त्याला मुख्य कारण सांगितलं जातं ते म्हणजे बाजारातील दरम्यान होत. व्यापाऱ्या आणि त्यातही महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजेच 57 हजार गाठींचे होते त्यानंतर गुजरात मध्ये जवळपास 45000 गाडी कापूस दबावत आहेत. आणि दुसरीकडे देशातील कापसाचे उत्पादन चांगलं होतं ते जास्त होतं त्या काळात जेवढे आवश्यक नाही येत असं सुद्धा अभ्यासात सांगतात. हे सुद्धा आणि शेतकरी यांनी सुद्धा मान्य केले आणि ते स्पष्ट असताना सुद्धा बाजारांमध्ये आपण जर पाहिली आणि आतापर्यंत शेतकऱ्यांनी विकलेला कापूस पाहिला तर असं स्पष्ट होतं. की शेतकऱ्यांनापर्यंत सात टक्के की काही दिवस असेच राहतात फेब्रुवारीच्या काही दिवसांमध्ये आपल्याला बाजारात आलेला दिसेल .
![]() |
कापूस बाजार भाव |
त्यामुळे फेब्रुवारीमध्ये कापसाचे कमी होईल. आणि कापूस बाजाराला आधार मिळेल म्हणजेच कापूस घरात आपल्याला सुधारणा होताना असा सुद्धा अंदाज बाजारातील अभ्यासक्रम म्हणजे सात टक्क्यांनी तसेच ज्यांच्याकडे कापूस शिल्लक आहे. ते कधी विकतात आणि कसा विकतात आणि फेब्रुवारीमध्ये नेमकं कधीपासून कापसाचे आवक कमी होते. हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कधी कमी होत.आजच्या साठी एवडे च धन्यवाद .जय हिंद
0 टिप्पण्या
ही कोणत्याही सरकारी संकेतस्थळ नाही हे ही एक वैयक्तिक संकेतस्थळ आहे.असे वाटले तर आपण शहानिशा करावूनघ्यावी.कुठली वाईट कामेट घेतली जाणार नाही