या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट

 

Farmar11 


The rains is back: पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा तर या भागात येल्लो अलर्ट




राज्यामध्ये जवळपास 20 ते 25 दिवसापासून रखडून बसलेला पाऊस राज्यात पुन्हा वापस आलेला आहे, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही पावसाची अपडेट आहे, पावसाच्या अभावामुळे शेतातील पिके करपून चाललेली होती व या कारणांनी शेतकरी मोठ्या आतुरतेने पावसाची वाट बघत होते, व अशातच शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे.
Farmar 11






हवामान विभागा अंतर्गत राज्यात पावसाचा इशारा वर्तवलेला आहे तर राज्यातील काही भागांमध्ये येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे, हवामान विभागाने यापूर्वी दोन दिवसाच्या हवामान अंदाज वर्तवलेला होता त्यामध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाही असे सांगण्यात आलेले होते, परंतु वातावरणामध्ये पोषक स्थिती निर्माण झालेल्या कारणाने पावसाच्या सरी बरसत आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरीला सुरुवात झालेली आहे, मुंबईमध्ये सुद्धा पावसाने हजेरी लावलेली असून घाटकोपर, कुर्ला, ठाणे या भागांमध्ये सुद्धा, पावसाला सुरुवात झालेली असून मालाड, अंधेरी, गोरेगाव मध्ये सुद्धा पावसाने सुरुवात केलेली आहे.


राज्यातील या भागात येल्लो अलर्ट
राज्यातील काही भागांमध्ये हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यल्लो अलर्ट जारी केलेला असून त्यामध्ये, गोवा, विदर्भ, कोकण व मध्य महाराष्ट्र या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने सांगितलेली आहे, पाऊस येण्याचे मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्रांमधून येणाऱ्या पश्चिम वाऱ्यांची गती वाढलेली असल्याने राज्यांमध्ये अनेक भागात पावसाला सुरुवात झालेली आहे, तसेच राज्यातील इतर भागांमध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता 



 शेतकऱ्यांसाठी खुशखबर, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार तब्बल 352 कोटींचा पिक विम
Rain Update : राज्यातील या भागात हवामान विभागाने दिला येलो अलर्ट, या भागात पडेल मुसळधार पाऊस
Rain Update : राज्यातील या भागात हवामान विभागाने दिला येलो अलर्ट, या भागात पडेल मुसळधार पाऊस
August 21, 2023
In "कृषी सल्ला"

Hawaman Andaj: शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, पावसाचा जोर होणार कमी, येवढे दिवस पाऊस येणार नाही
Hawaman Andaj: शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, पावसाचा जोर होणार कमी, येवढे दिवस पाऊस येणार नाही
August 23, 2023
In "बातम्या"

Lack of rain: शेतकऱ्यांनो सावध व्हा! राज्यात पावसाबाबत भीषण परिस्थिती, हवामान विभागाची माहिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात पाऊसच नाही
Lack of rain: शेतकऱ्यांनो सावध व्हा! राज्य




यंदा मान्सून काळातला पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांचा मुळावर उठला आहे. यावर्षी मान्सूनचे उशिराने आगमन झाले. उशिरा आला तर आला जून महिन्यात बरसलाच नाही. जून महिन्यात पाऊस झाला नाही यामुळे बहुतांशी भागात वेळेवर पेरणी होऊ शकली नाही.









खतांमुळे पिके लवकर करपू लागली आहेत. यामुळे राज्यात सर्वदूर पावसासाठी देव नवसला जात आहे. देवाकडे जोरदार पावसासाठी विनवणी केली जात आहे. मात्र यंदा वरुणराजाचा मूड बिघडलेला दिसतोय, कारण की भारतीय हवामान विभागाने आगामी काही दिवस राज्यात जोरदार पाऊस होणार नाही असे सांगितले आहे.

आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार आगामी काही तास कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पावसाचा चांगला जोर राहू शकतो असे देखील सांगितले जात आहे.



तर काही भागात पेरणी योग्य पाऊस झाला नव्हता तरीही पेरणी करण्यात आली. यानंतर जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. जुलै महिन्यात राज्यातील कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याला पावसाने धु-धु धुतले. गेल्या महिन्यात पावसाची दमदार बॅटिंग झाली म्हणून जून महिन्यात जशी परिस्थिती होती तशी परिस्थिती आता पुढे येणार नाही असे शेतकऱ्यांना वाटत होते.

यामुळे गेल्या महिन्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस, तुर पिकासाठी खत दिले. काहींनी महागड्या औषधांची फवारणी केली. नासिक जिल्ह्यातील काही भागात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला होता या अळीवर नियंत्रणासाठी अनेकांनी महागड्या औषधांची फवारणी केली आहे.

मात्र आता खरीप हंगामासाठी लाखो रुपयांचा खर्च करून झाल्यावर पावसाने विश्रांती घेतली आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यातील कोणत्याच जिल्ह्यात, कोणत्याच गावात मुसळधार पाऊस झाला नाही. यामुळे खरिपातील खत दिलेली पिके आता माना टाकत आहेत.







पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील दोन दिवस हलका पाऊस पडणार असा अंदाज आहे. या पावसामुळे संबंधित भागातील पिकांना जीवदान मिळणार अशी शक्यता आहे मात्र खरीप हंगामातील पिके पदरात पाडून घेण्यासाठी आणि रब्बी हंगामासाठी हा पाऊस पुरेसा राहणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या